आतापर्यंत अपयशच देणाऱ्या ‘ ह्या ‘ राज्यात मोदींचे आवाहन , एकदा तरी.. 

शेअर करा

रतात दक्षिण राज्यात सुशिक्षित नागरिकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याकारणाने भाजपला दक्षिणेत आतापर्यंत कधीही जम बसविण्यात यश आलेले नाही अशा पार्श्वभूमीवर तामिळनाडूत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ आमच्या गॅरंटीवर विश्वास ठेवा आणि एकदा तरी आम्हाला संधी देऊन पहा ‘ असे आवाहन केलेले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या तामिळनाडूमध्ये प्रचार करत असून त्यांच्या प्रचाराचा हा आठवा दौरा होता त्यावेळी बोलताना त्यांनी , ‘ भारताला २०४७ पर्यंत सामर्थ्यवान आणि विकसित बनवण्यासाठी मी प्रयत्न करीन त्यामुळे सर्व समाजवेशक अशा विकासासाठी भाजपला मतदान करा आणि एकदा तरी आम्हाला संधी देऊन पहा,’  असे आवाहन केलेले आहे.


शेअर करा